एखाद्या माणसाच्या आयुष्यात अशी काही वळणे येतात की आय़ुष्य वेगळीच दिशा घेतं. आणि ते योग्य मार्गाने देखील जाऊ लागतं. माझ्या जीवनात देखील अशी काही माणसे आली ज्यांच्या सहवासामुळे मला दिशा आणि मार्ग मिळत गेला त्याच माणसाविंषयी त्यांच्यातील सद्गुणांविषयी मी लिहीणार आहे. सुरूवात गुरू पोर्णीमेपासून करणार आहे. आणि अर्थात माझ्या या क्षेत्रातील गुरू पासून..
काही पत्रकार, साहित्तीक आणि साधी सरळ माणसे. माझ्या पत्रकारीतेच्या आयुष्याला आरंभ देणारे, शिकविणारे माझे दोन काका, संधी देणारे मालक, माझ्या कामाला वाव देणारे संपादक, नव्या आमि प्रगत दालनात संधी देणारे ज्येष्ठ पत्रकार, या प्रवासात साथ देणारे वरिष्ठ, समवयस्क मित्र, आणि खुप लोक जी वाचताना तुम्हालाही बरे वाटेल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा